ताज्या घडामोडी
-
पुण्यात पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू, अपघाताला जबाबदार कोण?
पुणे : रविवारी, पुण्यात एक हृदयद्रावक दुर्घटना घडली, पुण्यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या कुंडमाळाजवळ आठवड्याच्या शेवटी मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते.…
Read More » -
“शेतकरी नैराश्यात बुडाला तर…”; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
अमरावती : राज्याच्या पूर्णत्वाची जबाबदारी शेतकऱ्यांनी आपल्यावर दिली. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला हवी. आपल्या राज्याचा आपला मुख्यमंत्री…
Read More » -
“…तर मी स्वतः पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात शिरणार”, बच्चू कडू यांचा इशारा
अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारपासून…
Read More » -
बच्चू कडू यांच्या उपोषणाला महादेव जानकर यांनी दिली भेट म्हणाले, “संयमाचा बांध फुटू देऊ नका…”
अमरावती : आज अमेरिकेसारख्या देशात सरकार विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. इकडं आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी चार दिवसांपासून अन्नत्याग…
Read More » -
बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन : कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘प्रहार’
अमरावती : माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. आज बच्चू…
Read More » -
राकेश टिकैत यांनी केलं बच्चू कडू यांचं तोंडभरुन कौतुक; म्हणाले, “आमदार असो की नसो…”
अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नसानसात आंदोलन भरलेलं आहे. सध्याचे देशातील सरकार हे आंदोलनकर्त्यांना राजकीयदृष्ट्या…
Read More » -
अंबादास दानवे यांनी घेतली प्रकाश महाजन यांची भेट; नारायण राणे यांनी धमकी दिल्यानंतर केली विचारपूस
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना विरोधीपक्ष नेते तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी…
Read More » -
पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार
शिर्डी – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांनी खासदार आणि शरद पवारांच्या कन्या…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
अकोला : बच्चू कडू यांनी शेतकरी दिव्यांगांच्या विविध मागन्यांकरता अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. हे आंदोलन सोडवण्यासाठी पालकमंत्री…
Read More » -
अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी
अमरावती : माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार…
Read More »