ताज्या घडामोडी
-
तुमच्या सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय फायदा? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं
मुंबई – पुण्यात मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर रविवारी (15 जून) एक धक्कादायक घटना घडली. या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला, या दुर्घटनेत…
Read More » -
उद्धव ठाकरेंसोबत आता काँग्रेस आणि शरद पवार जाणार नाहीत – संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता काँग्रेस आणि शरद पवार राहणार नाहीत, अशी टीका समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी…
Read More » -
पिण्यास पाणी मिळेना तरी अख्खं गाव पिकवतंय टोमॅटो; गावाची प्रेरणादायी वाटचाल
अहिल्यानगर : सातत्यानं दुष्काळाचा सामना, पाण्याची भीषण टंचाई आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहणं, अशा अनेक संकटांना तोंड देणाऱ्या…
Read More » -
काँग्रेसच्या बंडखोर नेत्या भाजपात दाखल, जयश्रीताई पाटलांचा चंद्रकांत पाटलांचा उपस्थितीत भाजपात प्रवेश
सांगली- काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या सांगलीच्या वसंतदादा घराण्यातील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि काँग्रेस बंडखोर नेत्या जयश्रीताई पाटलांनी अखेर…
Read More » -
नागपुरात एका दिवसात प्रेमप्रकरण, जुना वाद आणि सूडाच्या भावनेतून तिघांची निर्घृण हत्या
नागपूर : उपराजधानी नागपुरमध्ये २४ तासात तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरण, जुना वाद आणि सूडाच्या…
Read More » -
ऑफीसमध्ये बसून काय काम करता? अभियंत्याला जाब विचारत दोन तरुणांनी महावितरण कार्यालयातील टेबल दिलं पेटवून!
अमरावती- दोन तरुणांनी महावितरणच्या खारतळेगाव उपकेंद्रात घुसून तेथील टेबल खुर्ची पेट्रोल टाकून पेटवून दिली. तसेच तेथे उपस्थित कनिष्ठ अभियंत्यांच्या अंगावर पेट्रोल…
Read More » -
बच्चू कडूंना आमचे नेते भेटले, वेगळं भेटण्याचं काही कारण नाही : पंकजा मुंडे
अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मुख्य मागणीसह एकूण 17 मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेलं अन्नत्याग आंदोलन काल (14…
Read More » -
कुलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू: पावसाळ्यात कुलर वापरताना घ्या काळजी
अमरावती : कुलरचा शॉक लागल्यानं एका 33 वर्षीय महिलेसह तिच्या चार वर्ष आणि दोन वर्षीय चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना…
Read More » -
वीज पडल्याने युवा शेतकऱ्यांचा मृत्यू; तूरखेड येथील घटना
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील तुरखेड येथे १४ जून रोजी शेतात पेरणी करीत असताना वीज कोसळल्याने युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…
Read More » -
दोन दिवसापूर्वी चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहुणी करून तात्काळ नुकसान भरपाई द्या. – प्रहारची मागणी
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : गेल्या दोन दिवसापूर्वी चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, संत्रा, पाणपिंपरी, निंबु पिकांची…
Read More »