Month: August 2026
-
ताज्या घडामोडी
मोठी बातमी! अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला भीषण आग, तीन बालकांचा मृत्यू
अमरावती – अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली. या आगीत एकूण…
Read More » -
ताज्या घडामोडी
बेलोरा विमानतळावरून नोव्हेंबर अखेरपर्यंत ‘नाईट लँडिंग’ सुविधा
अमरावती : एप्रिल २०२५ मध्ये अतिशय दिमाखात सुरू झालेल्या अमरावतीच्या बेलोरा विमानतळाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार…
Read More » -
ताज्या घडामोडी
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ‘फोर के फोटोग्राफर ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम; वृद्धाश्रमात सुरुची भोजन व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार
अमरावती / प्रतिनिधी: जागतिक छायाचित्र दिनाचे (१९ ऑगस्ट) औचित्य साधून ‘फोर के फोटोग्राफर ग्रुप’च्या वतीने सामाजिक भान जपत विविध भरगच्च…
Read More » -
ताज्या घडामोडी
ध्वजारोहणासाठी निघालेल्या ३ शाळकरी मुलींना भरधाव ट्रॅव्हल्सने चिरडले
हिंगणघाट प्रतिनिधी एकिकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात न्हाऊन निघाला असताना, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरावर मात्र अचानक दुखाचा डोंगर कोसळला आहे.…
Read More » -
ताज्या घडामोडी
एनसीएमसी कार्डसाठी अडवणूक केल्यास वाहकांवर होणार कारवाई
अमरावती: एसटी महामंडळाच्या विविव सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी एंसीएमसी कार्ड आता महत्त्वाचे ठरणार आहे. सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्डचा वापर अनिवार्य…
Read More » -
महत्वाचे
-
क्राइम
धामोरी बस स्टँडनजीकचा ‘तो’ स्ट्रीट मर्डर वाहनाचा कट लागल्याने!
अमरावती : भातकुली तालुक्यातील धामोरी बस थांब्यानजीक २९ जुलै रोजी रात्री घडलेल्या खळबळजनक हत्या प्रकरणाचा खोलापूर पोलिसांनी नऊ दिवसांनंतर यशस्वी…
Read More » -
महाराष्ट्र
विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली कथित कोट्यवधींचा गंडा; अनुदान, कर्ज अन् सरकारी नोकरीचे आमिष, मुख्य संशयित महिलेला अटक
-अंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी विश्वकर्मा योजनेचे नाव पुढे करून महिलांना कर्ज, शासकीय अनुदान, अल्पदरात गृहोपयोगी वस्तू तसेच…
Read More » -
ताज्या घडामोडी
पुरात तरुणांनी दाखविली एकजूट; जीव धोक्यात घालून साडीच्या मदतीनं नागरिकांची सुटका
जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर बोरी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. नदीच्या पाण्यानं…
Read More » -
महाराष्ट्र
विकासाच्या घोषणांना खड्ड्यांचा सवाल!
-अंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी) : दहिगाव रेचा–गरजदरी–खिरपाणी या गावांना अंजनगाव सुर्जीशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग पावसाळ्याच्या तडाख्याने अक्षरशः विदीर्ण झाला असून, रस्त्यावर…
Read More »